आयुष्य छोट्या छोट्या गोष्टितही खुप काहि शिकवून जाते ..
कळत नकळत अस होत असत की मनाला त्याची कधी चाहुलाही नसते....
कळत नकळत अस होत असत की मनाला त्याची कधी चाहुलाही नसते....
कराव तरी काय हेच उमगत नाही.... !!!
कधी कधी वाटत झालेली गुंता कधीच नाही सुटू शकत... पण ही गुंता सोडवन्यासाठी फ़क्त एकच धागा महत्वाचा असतो आणि तो सापडनच खुप जास्त आवश्यक असत.... आणि तो सपडन्यासाठी च सगळ काही कराव लागत.... सापडला तर अगदी अलगद निघता येत नाहीतर गुंत्यातच गुंतून पड़ाव लागत....
आयुष्याच गमक कळत मग ज्या गोष्टी चुकीच्या असतात त्यात च का अड़कुन पड़ाव ते कळत नाही....
हे सगळे मनाचे खेळ की मनुष्य जन्म असल्याचा अभिशाप ???