कळत नकळत गोष्टी बदलतात,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही न काही शिकवून जातात,
नेहमीच हव तसं होत नसत,
कारण जे मनात असत ते नशिबात असतच असं नसत.....
कधी कधी स्वत: ला प्रश्न पडतो - कि हे अस का होतं ?
सगळकाही सुरळीत करण्याच्या प्रयत्नांतच - जे आहे ते हि बिघडतं,
नक्की काय हवंय अन काय नाकोच्या जाळ्यात - आयुष्याची वाट च चुकते,
मनाच ऐकायचं कि बुद्धीचं, अशी दुविधा स्थिती होते.....
आयुष्य कुणी दुसर लिहित नसत, ते आपल्याच हाती असत,
नेहमीच हव तसं होत नसत,
कारण जे मनात असत ते नशिबात असतच असं नसत.....
कधी कधी स्वत: ला प्रश्न पडतो - कि हे अस का होतं ?
सगळकाही सुरळीत करण्याच्या प्रयत्नांतच - जे आहे ते हि बिघडतं,
नक्की काय हवंय अन काय नाकोच्या जाळ्यात - आयुष्याची वाट च चुकते,
मनाच ऐकायचं कि बुद्धीचं, अशी दुविधा स्थिती होते.....
आयुष्य कुणी दुसर लिहित नसत, ते आपल्याच हाती असत,
येताना काही आणायचं नसत - जाताना काही न्यायचं नसत,
मग हे आयुष्य तरी कशासाठी असत ?
तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच, हे आयुष्य जगायचं असत.....
मग हे आयुष्य तरी कशासाठी असत ?
तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच, हे आयुष्य जगायचं असत.....
No comments:
Post a Comment