माझ्या कविता , व. पु. न चे विलक्षण विचार आणि काही सुरेख साठवण जे थेट मनापर्यंत पोहचेल........
असं का होत ?
असं का होत ?
कुणाला काही सांगायचं असलं कि मन ओरडून ओरडून थकत, पण शब्दांना मुकेच राहू देत.... कुणी आपल्या पासून दूर जात असतानाच - भावनांचा कहर होतो, कितीही काहीही करावसं वाटलं तरी, रस्ता फक्त अश्रुंसाठीच मोकळा होतो.....
Magk kashala oradayach evadh
ReplyDelete